Monday, August 12, 2013

महिलांनो, व्हावे स्वातंत्र्यासाठी दुर्गा!

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्याप्रमाणे महिलांना ५0 टक्के आरक्षण दिले, त्याचप्रमाणे विधिमंडळे व संसदेतही दिले पाहिजे. उत्तर प्रदेशातील दुर्गाशक्तींच्या मागे जशी सर्वांनी शक्ती उभी केली, तशी शक्ती सर्व महिलांच्या मागे उभी केली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर ६५-६६ वर्षांनीदेखील महिलांचा आवाज बुलंद होऊ शकत नाही, ही विषमता दूर करण्यासाठी आता महिलांनीच संघटितपणे दुर्गा बनून उभे राहिले पाहिजे.

Read more...

Monday, August 5, 2013

शोभायात्रेत हरवले सर्वांचे भान

छोट्या राज्यांमध्ये गोरगरीब मागास समाज घटकांसाठी संघटनांनी आवाज उठवला तर त्याची दखल घेतली जाईल आणि त्यांना न्याय मिळवून देणे सोपे होईल; परंतु भावनिक राजकारण करणार्‍यांचे भान हरवले आहे, त्यांना वास्तवाची जाण करून देणे गरजेचे आहे.

Read more...

Monday, July 29, 2013

बिल्डरशाहीचा दबाव झुगारून लोकाभिमुख कामांना प्राधान्य

पुणे/राही भिडेराजकारणी आणि बिल्डरांचा दबाव झुगारून देत लोकाभिमुख कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करतानाच आजपर्यंत करोडो रुपये खर्च करूनही महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला कसा नाही, असा रोखठोक सवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांना विकासाच्या मुद्दय़ांवर आव्हान देऊन त्यांचा पर्दाफाश करण्याचे सूतोवाचही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP