Monday, July 14, 2014

गजबजलेल्या वस्तीतून हलवा श्रद्धास्थळे !

भाविकांच्या तसेच नागरिकांच्या जीवाला धोका असेल आणि दहशतवाद्यांना रोखण्याचे ठोस उपाय होत नसतील तर अशी मंदिरे सुरक्षितस्थळी हलवणेच योग्य ठरेल. मंदिरांना तसेच भाविकांच्या जीवाला धोका होणार असेल तर मंदिरे सुरक्षित स्थळी हलवावीत; अन्यथा गजबजलेल्या वस्त्या हटवून मंदिरे तरी सुरक्षित करावीत. या मुद्दय़ाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.

Read more...

Monday, July 7, 2014

पाणी बचतीचा चिनी प्रवाह

जिथे पाणी आहे तिथे मुबलक वापर होत आहे, अनेक ठिकाणी नळ उघडे ठेवून घराबाहेर जाणार्‍यांची संख्या कमी नाही. असा बेशिस्त वापर होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात मात्र पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन महिलांना आजही मैलोन् मैल पायपीट करावी लागत आहे.

Read more...

Monday, June 30, 2014

मराठा आरक्षणाचा फायदा कोणाला?


महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या पहिल्याच भाषणात हे राज्य मराठय़ांचे की मराठींचे, ही शंका दूर करताना आपण मुख्यमंत्री असेपर्यंत हे राज्य मराठींचे असेल, असे उद्गार काढले होते; परंतु आज हे राज्य मराठींचे नसून मराठय़ांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यशवंतरावांच्या विचारापासून देखील नेते दुरावत गेले. राज्य मराठींचे होऊ शकले नसल्याचा फायदा शिवसेना आणि मनसे या पक्षांनी उचलला. त्यांनी मराठी माणूस आणि मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता असल्याचे सांगून मराठी माणसांचा विश्‍वास मिळवण्याचा प्रय▪केला.

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP