Monday, August 26, 2013

सावधान! सनातन 'शक्ती' वाढतेय..

बहुजन आणि अभिजन वारकरी अशा दोन वर्गांत वारकरी विभागले आहेत. बहुजन वारकर्‍यांनी संत तुकारामांच्या शिकवणुकीप्रमाणे कायम अंधश्रद्धेविरुद्ध भूमिका घेतली आहे. संत तुकाराम म्हणतात, 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, शेंदरी हेंदरी दैवते, कोणी ती पूजते भूतेखेते' या विचारांवर श्रद्धा असणारे वारकरी अंधश्रद्धा विधेयकाला विरोध करतील का?

Read more...

Monday, August 19, 2013

दीडशे वर्षांपूर्वीचा पुरोगामी द्रष्टा

सयाजीराव महाराजांनी जर त्या वेळी उच्च शिक्षणासाठी मदत केली नसती तर बाबासाहेब महामानव घडलेच नसते आणि भारत देशाचे आजचे चित्र वेगळेच झाले असते. परंतु सयाजीराव महाराज हे द्रष्टे राजे होते. अस्पृश्यता निवारणावर त्यांचा सर्वाधिक भर होता.

Read more...

Monday, August 12, 2013

महिलांनो, व्हावे स्वातंत्र्यासाठी दुर्गा!

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्याप्रमाणे महिलांना ५0 टक्के आरक्षण दिले, त्याचप्रमाणे विधिमंडळे व संसदेतही दिले पाहिजे. उत्तर प्रदेशातील दुर्गाशक्तींच्या मागे जशी सर्वांनी शक्ती उभी केली, तशी शक्ती सर्व महिलांच्या मागे उभी केली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर ६५-६६ वर्षांनीदेखील महिलांचा आवाज बुलंद होऊ शकत नाही, ही विषमता दूर करण्यासाठी आता महिलांनीच संघटितपणे दुर्गा बनून उभे राहिले पाहिजे.

Read more...

Monday, August 5, 2013

शोभायात्रेत हरवले सर्वांचे भान

छोट्या राज्यांमध्ये गोरगरीब मागास समाज घटकांसाठी संघटनांनी आवाज उठवला तर त्याची दखल घेतली जाईल आणि त्यांना न्याय मिळवून देणे सोपे होईल; परंतु भावनिक राजकारण करणार्‍यांचे भान हरवले आहे, त्यांना वास्तवाची जाण करून देणे गरजेचे आहे.

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP