नरेंद्र मोदी सर्मथकांना आवरा.!
मोदी लाटेमुळे महायुतीची
इच्छापूर्ती होण्याची शक्यता आहे. म्हणून सत्तेसाठी कोणतीही कसूर सोडायची
नाही, असे त्यांनी मनावर घेतले आहे. त्यासाठी भले मुख्यमंत्र्यांचा अपमान
झाला तरी चालेल, असे मानून त्यांचे काम चालू आहे. मात्र, या प्रकारामुळे
महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा अपमान होत आहे.