Monday, August 25, 2014
Monday, August 18, 2014
राजकीय पक्षांची स्वबळाची भाषा फसवी
लोकसभा निवडणूक संपल्यापासून आघाडी आणि महायुतीमध्ये विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा रंगू लागली आहे. जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी उसने अवसान आणून 'तू-तू मैं-मैं' होऊ लागली आहे. आघाडीमध्ये या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक आक्रमक झाली असून विधानसभेच्या २८८ जागांपैकी निम्म्या जागा मिळण्यासाठी या पक्षाचा अट्टाहास चालू झाला आहे.
Labels:
जय महाराष्ट्र
Monday, August 11, 2014
विधानसभा निवडणुकीवर हिंसाचाराचे सावट
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली असल्यामुळे
राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणी होत असतानाच आंदोलनेदेखील तीव्र होऊ लागली
आहेत. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कायदा हातात घेण्यापर्यंत
आंदोलकांची मजल गेली आहे.
Labels:
जय महाराष्ट्र
Monday, August 4, 2014
विद्यार्थ्यांचा दबाव, केंद्र सरकार हतबल
एखाद्या हट्टी, दुराग्रही, लाडावलेल्या मुलाने आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी पालकाला हैराण करावे, त्यांच्यावर दबाव आणावा, अखेर पालकांनी त्याची इच्छा पूर्ण करावी. याचा अनुभव असंख्य पालक घेत असतात. त्याच धर्तीवर दिल्लीतील हिंदी भाषिक विद्यार्थ्यांनी यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा) परीक्षेतील नागरी सेवा पूर्वपरीक्षा कल चाचणी (सी सॅट) विरोधात तीव्र आंदोलन केले असून, सर्व राजकीय पक्षांसहित केंद्र सरकारनेही त्यांचे लाड पुरवावेत व त्यातील एक कठीण परीक्षा रद्द करावी, अशी मागणी लावून धरली.
Labels:
जय महाराष्ट्र
Subscribe to:
Posts (Atom)