Wednesday, February 18, 2015

ओवेसींच्या प्रभावाचा वाटा-घाटा कोणाला?

धर्माच्या नावाने राजकारण करणाºया पक्ष संघटना एकप्रकारे भारतीय संविधानालाच आव्हान देत आहेत़ ज्या संविधानाने सर्वधर्मसमभावाची भूमिका घेतली आहे़ त्या संविधानालाच शह देण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे़ ओवेसी यांना आरक्षणाचा विषय मांडण्याचा हक्क आहे, त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, याची दक्षता घेण्याचे कर्तव्यदेखील आहे़

Read more...

भांड्याला भांडं, खणखणाट, आदळआपट

नरेंद्र मोदींचा प्रभाव अजूनही कायम असल्यामुळे भाजपाला विजय मिळत असून आगामी काळात काँग्रेस पक्ष नाममात्र राहणार आहे आणि भाजपाचीच चलती होणार आहे, हे चाणाक्ष व धूर्त राजकारणी असलेल्या शरद पवारांनी ओळखले आहे़

Read more...

सरकारने केली 'स्वाभिमानी'ची ऐशीतैशी

भाजपाला बहुमतासाठी या सर्वांना सोबत ठेवणे गरजेचे झाले होते. तरीदेखील भाजपाला किमान बहुमत मिळू शकले नाही. पुढे शिवसेनेला सरकारमध्ये सहभागी केल्यामुळे सरकार बहुमतात आले असल्याने घटक पक्षांची गरज उरली नाही. आठवले आणि शेट्टी या दोघांनाही मंत्रिपदाचे लेखी आश्‍वासन देण्यात आले होते. ते पाळले नसल्याने शेट्टी यांनी आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढले.

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP