खेळ रंगला.. तिकिटावरून
देशात होणारा हा अंतिम सामना याची देही याची डोळा पाहता यावा अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा असणे स्वाभाविकच आहे. मग त्याला विधिमंडळातील सदस्य तरी कसे अपवाद असतील? म्हणूनच वानखेडेवर होणा-या अंतिम सामन्याची तिकिटे आमदारांना मिळावीत, अशी मागणी वेगवेगळ्या निमित्ताने सभागृहात केली जात आहे.
0 comments:
Post a Comment